शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देशात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे - व्यंकय्या नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:58 IST

'...तरीही त्यांना असा दृष्कीकोण बाळगण्याचा अधिकार आहे'

चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या विधानावरून खळबळ उड्ण्याची शक्यता आहे.  भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. एखाद्या खास धर्माचा अपमान किंवा समाधान करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक छळाला सामोरे जावे लागले, अशा अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी आहे, असेही एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. 

चेन्नईमध्ये श्री रामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित तमीळ मासिक श्री रामकृष्ण विजयमच्या शताब्दी समारोह आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एम. व्यंकय्या नायडू बोलत होते. भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. जरी हे योग्य नसले, तरीही त्यांना असा दृष्कीकोण बाळगण्याचा अधिकार आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे दुसऱ्या धर्मांचा अपमान नाही आहे, तर धर्मनिरपेक्ष संस्कृती भारतीय लोकाचारचा एक भाग आहे, असे एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, "देशाने नेहमीच पीडित लोकांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद एक सामाजिक सुधारक होते आणि त्यांनी पश्चिमेत हिंदुत्वापासून परिचय केला. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, विविध देशातील पीडित लोकांना आणि शरणार्थींना आश्रय दिला आहे, त्या देशातून मी आलो आहे." याचबरोबर, भारत आता पीडित लोकांना आश्रय देण्यासाठी तयार आहे. मात्र, काही तत्वे यासंदर्भात वाद-विवाद करत आहेत, असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. 

(रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू)(विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले)('विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही') 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक