शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा’चे उपराष्ट्रपतींकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:36 IST

प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरा निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत प्रोजेक्ट पिशवी’ उपक्रमाची प्रशंसा

नवी दिल्ली : ‘लोकमत’च्या वतीने राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘विश्वकर्मा- द ड्रिम बिल्डर्स (महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा) या कॉफीटेबल बुकचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरा निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत प्रोजेक्ट पिशवी’ या उपक्रमाची प्रशंसा केली.लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे व्यंकय्या नायडू यांना ‘विश्वकर्मा ’ कॉफीटेबल बुक आणि प्रोजेक्ट पिशवी भेट दिली. या वेळी लोकमतचे नॅशनल पॉलिटिकल एडिटर हरिश गुप्ता उपस्थित होते. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन झाले होते. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून गौरव केल्याबद्दल नायडू यांनी समाधान व्यक्त केले.प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरानिर्मूलनासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट पिशवी’ मोहीमेचेही नायडू यांनी कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेली ‘प्रोजेक्ट पिशवी’ ही मोहीम देशव्यापी बनावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा