शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

"इतिहासाची इंग्रजांकडून मोडतोड, भारताच्या अनुषंगानं इतिहास लिहिण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 11:00 IST

इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे.

नवी दिल्लीः इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे. 1857च्या क्रांतीलाही त्यांनी स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेला पहिला संघर्ष मानलेला नव्हता. त्यामुळे इतिहासाला भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे लिहिण्याची गरज आहे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी म्हटलं आहे. ते दिल्लीतल्या तमीळ स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी इतिहासकारांना नव्या भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे इतिहास लिहिण्याचं आव्हान केलं आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी 1857ला झालेल्या लढ्याला फक्त 'एक शिपायांचा' विद्रोह असं म्हटलं होतं. भारताचं शोषण हा इंग्रजांच्या हिताशी संबंधित विषय आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासाची मोडतोड केली. देशाच्या शिक्षण प्रणालीतून भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अनोखं दर्शन घडलं पाहिजे.आपल्या देशात 19 हजारांहून अधिक भाषा आणि मातृभाषा बोलल्या जातात. आपल्याला हा समृद्ध भाषेचा वारसा जपण्याची गरज आहे. भारत एक महान देश आहे. जिथे अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेचं ज्ञान शाळेत दिलं जातं. अशानं मुलांची शिकण्याची क्षमता वाढणार असून, भाषांनाही संरक्षण प्रधान केलं जाणार आहे.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू