शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

"इतिहासाची इंग्रजांकडून मोडतोड, भारताच्या अनुषंगानं इतिहास लिहिण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 11:00 IST

इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे.

नवी दिल्लीः इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे. 1857च्या क्रांतीलाही त्यांनी स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेला पहिला संघर्ष मानलेला नव्हता. त्यामुळे इतिहासाला भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे लिहिण्याची गरज आहे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी म्हटलं आहे. ते दिल्लीतल्या तमीळ स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी इतिहासकारांना नव्या भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे इतिहास लिहिण्याचं आव्हान केलं आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी 1857ला झालेल्या लढ्याला फक्त 'एक शिपायांचा' विद्रोह असं म्हटलं होतं. भारताचं शोषण हा इंग्रजांच्या हिताशी संबंधित विषय आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासाची मोडतोड केली. देशाच्या शिक्षण प्रणालीतून भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अनोखं दर्शन घडलं पाहिजे.आपल्या देशात 19 हजारांहून अधिक भाषा आणि मातृभाषा बोलल्या जातात. आपल्याला हा समृद्ध भाषेचा वारसा जपण्याची गरज आहे. भारत एक महान देश आहे. जिथे अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेचं ज्ञान शाळेत दिलं जातं. अशानं मुलांची शिकण्याची क्षमता वाढणार असून, भाषांनाही संरक्षण प्रधान केलं जाणार आहे.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू