शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

उत्तरेत पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी; दिल्लीसह अन्य राज्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:51 IST

धुळीचे वादळ आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत एकूण ४१ जणांचा बळी गेला असून मोठी नुकसानही झाले.

नवी दिल्ली : धुळीचे वादळ आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत एकूण ४१ जणांचा बळी गेला असून मोठी नुकसानही झाले.पश्चिम बंगालमध्ये वादळात ४ मुलांसह १२ जणांचा बळी गेला तर उत्तर प्रदेशात १८ जणांचा बळी व दिल्लीत २ जण ठार झाले.उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी विजेचे खाम कोसळले तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. रेल्वे आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली. १० दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि पंजाब येथे आलेले वादळाने १३४ जणांचा मृत्यू झाला होता.हवामान विभागनुसार, या वादळाचा तडाखा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, महाराष्टÑ, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील काही भागातही बसला. दिल्लीत १०९ किमी प्रति तास या वेगाने धुळीचे वादळ आले. त्यामुळे दोन जण ठार आणि १९ जण जखमी झाले. मेट्रो वाहतुकीलाही याचा फटका बसला.आजही वादळसोमवारीही दिल्लीसह उत्तरेतील काही राज्यांना वादळाचा फटका बसेल. ७० किमी प्रति तास या वेगाने धुळीचे वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याच्या के साथीदेवी यांनी दिला आहे.