शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर लॉकडाऊन हटले तरी होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:55 IST

सीएसईचे सर्वेक्षण : स्वत:चे वाहन घेण्याकडे लोकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लॉकडाऊन पूर्णपणे हटविल्यानंतरच्या सहा महिन्यांपर्यंत देशातील लोक स्वत:च्या आरोग्य सुरक्षेच्या काळजीपोटी सार्वजनिक वाहतूक सेवेचा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात वापर करतील. आपल्या सोयीच्या वाहतूक साधनाने प्रवास करण्यावर त्यांचा भर असेल, असा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने एका सर्वेक्षणातूनकाढला आहे.देशातून कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर व लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर लोक वाहतुकीची कोणती साधने वापरण्याला प्राधान्य देतील, हा या सर्वेक्षणाचा विषय होता. त्यासाठी दिल्ली व एनसीआर परिसरातील सुमारे ४०० मध्यमवर्गीय व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांना या सर्वेक्षणाच्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आले.या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांबाबत सीएसईने सांगितले की, लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर लोक आरोग्यसुरक्षा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर काही महिने टाळणार . मात्र लोकांना आता उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी आहे. फिजिकल डिस्टन्स पाळून रस्त्यावरून चालता आले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.सुरक्षित प्रवासाला प्राधान्यच्सीएसईने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३६ टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही. त्यातील २८ टक्के लोकांनी भविष्यात सुरक्षित प्रवास व्हावा तसेच आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी स्वत:ची कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.च्लॉकडाऊन उठविल्यानंतरच्या सहा महिन्यांत मेट्रो रेल्वेसेवेची प्रवासी टक्केवारी ३७ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत घसरेल. मात्र चारचाकी व दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची झाल्यास भविष्यात त्याने प्रवास करण्याचा मनोदय सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७३ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या