शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अनाथाश्रमात बालपण, शिपाई म्हणून नोकरी; आज आहेत IAS अधिकारी; जाणून घ्या, सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:36 IST

घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या विकायला सुरुवात केली.

अपयशाला आपलं दुर्दैव मानून अनेक लोक प्रयत्न सोडून देतात पण असे अनेक लोक आहेत जे परिस्थितीसमोर खंबीरपणे उभे राहतात आणि जगाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देतात. अशा लोकांपैकी एक म्हणजे मोहम्मद अली शिहाब. केरळचे रहिवासी असलेले मोहम्मद शिहाब यांची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. अनाथाश्रमात राहणाऱ्या शिहाब यांची यशोगाथा जाणून घेऊया.

मोहम्मद शिहाब यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात झाला. शिहाब यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव कोरोट अली आणि आईचे नाव फातिमा होते. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या आणि खाऊची पानं विकायला सुरुवात केली. पण याच दरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शिहाब आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली.

आई शिकलेली नसल्याने तिला कोणतीच नोकरी मिळाली नाही. आपल्या मुलांचं पोट भरून न शकल्याने आणि गरिबीमुळे आईने शिहाब आणि त्यांच्या भावंडांना अनाथाश्रमात सोडलं. पण अनाथाश्रम ही अशी जागा होती जिथे शिहाब यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अनाथाश्रमात राहताना त्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळले आणि ते तेथील इतर मुलांपेक्षा हुशार झाले. त्यांनी अनाथाश्रमात 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या मेहनतीने 2011 मध्ये UPSC मध्ये 226 रँक मिळवून यश मिळवले.

तिसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी

तिसर्‍या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे मोहम्मद शिहाब हे सध्या नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात पण अनेक कारणांमुळे यश मिळण्यापासून वंचित राहतात. मोहम्मद शिहाब यांचा हा प्रवास त्या सर्व उमेदवारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.