शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जाती, प्रदेशाच्या नावावर देशाचे विभाजन करणाऱ्या शक्तींना उखडून टाका: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 07:35 IST

दसरा कार्यक्रमात केले आवाहन.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जातीवाद आणि प्रादेशिकतेने देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना संपवा, दसऱ्यानिमित्त भारताच्या विकासाची नव्हे, तर  स्वार्थी हितसंबंधांची चिंता करणाऱ्या विचारधारा जाळल्या पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.

दिल्ली येथे दसरा कार्यक्रमात ते म्हणाले की, हा सण रावणाच्या पुतळ्याचे दहन आणि प्रभू रामाचा राक्षसांवर विजय मिळविण्यापुरता मर्यादित नसावा, तर देशातील प्रत्येक वाईटावर देशभक्तीचा विजय म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. सामाजिक कुप्रथा आणि भेदभाव संपविण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या प्रत्येक वाईटाचेही दहन केले पाहिजे. 

भगवान श्रीराम बसने ही वाले हैं...

१० दिवसांच्या दुर्गापूजा उत्सवासह रामलीलाच्या समारोपप्रसंगी मोदींनी नमूद केले की, अयोध्येत प्रभू रामाला समर्पित भव्य मंदिर बांधले जात आहे. शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपण त्याचे साक्षीदार आहोत, हे प्रत्येकाचे भाग्य आहे. मंदिर काही महिन्यांत पूर्ण होईल आणि लोकांच्या संयमाचा हा विजय आहे. भगवान श्री राम बसने ही वाले हैं (भगवान रामाचे आगमन जवळ आले आहे).

 

टॅग्स :DasaraदसराNarendra Modiनरेंद्र मोदी