शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 10:56 IST

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर ६४५ कोटी रुपयांच्या १० नवीन मार्गांनाही मंजुरी दिली आहे.

आज दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्या अगोदर केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. आजपासून  देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर कोणताही विभाग कोणताही नवीन प्रकल्प मंजूर करत नाही. दरम्यान मोदी सरकारच्या अनेक खात्यांनी झटपट निर्णय घेऊन कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली.

पडणाऱ्या जागा दिल्या! वंचितने प्रस्ताव फेटाळला; महाविकास आघाडी काय करणार?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालय आणि NHAI अंतर्गत विभागांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. या कालावधीत मंत्री गडकरी यांनी १७०० कोटी रुपयांच्या तीन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे महामार्ग प्रकल्प गुजरात, आसाम आणि कर्नाटकसाठी आहेत. याशिवाय उज्जैन रेल्वे स्टेशन ते मध्य प्रदेशातील महाकालेश्वर मंदिरापर्यंत १८९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रोपवेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजनांना तातडीने मंजुरी देण्यात आली. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर नवीन प्रकल्पांना मंजूर देता येत नाही. गडकरी यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर ६४५ कोटी रुपयांच्या १० नवीन जलमार्गांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पांना केंद्राकडून १०० टक्के निधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने ९२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधी, सरकारने घरगुती कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ३०० रुपये प्रति टन वाढवून ४,९०० रुपये प्रति टन करण्याची घोषणा केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी