शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अरुणाचलमधील तीन जिल्हे 'अशांत', केंद्रानं लागू केला अफस्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 09:43 IST

केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांना अशांत घोषित केलं आहे. अरुणाचल आणि आसाम सीमेवर असलेल्या 8 पोलीस स्टेशनांच्या अंतर्गत येणा-या काही भागालाही संवेदनशील जाहीर केलं आहे. तिरप, चांगलांग, लोंगडिंग जिल्ह्ये आणि आसाम सीमेवरून 8 पोलीस स्टेशनांतर्गत येणा-या भागाला संवेदनशील घोषित केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यांत 1958चं कलम 3 अंतर्गत केंद्र सरकारनं 31 मार्च 2019पर्यंत अफस्पा लागू केला आहे. 1 ऑक्टोबर 2018पासून अफस्पा लागू झाला आहे, असं केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. तत्पूर्वी आसामचे गव्हर्नर जगदीश मुखी यांनी 3 ऑगस्ट रोजी राज्यात अफस्पा पुढच्या सहा महिन्यांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली होती. अफस्पा या अॅक्टअंतर्गत संवेदनशील क्षेत्रात सुरक्षा जवानांना विशेषाधिकार बहाल केले जातात. या अॅक्टअंतर्गत सशस्त्र दलाला चौकशी करणे, अटक करणे आणि बळाच्या वापरासाठी जास्त स्वातंत्र्यता दिली जाते. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश