शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘उडान’ स्वस्त विमानसेवेत महाराष्ट्राऐवजी गुजरातला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:04 IST

नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली. विषय होता नाशिकसह महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांना जोडणा-या ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी हवाई सेवेचा. ‘उडान’ सेवेबाबत जीव्हीके कंपनीने गुजरातला प्राधान्य देऊन, महाराष्ट्रातील सर्व छोट्या शहरांवर अन्याय केल्याचा आरोप खा. गोडसे यांनी केला. तसेच १५ डिसेंबरपर्यंत अन्याय दूर झाला नाही तर शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत आंदोलन करतील, असा इशाराही गोडसेंनी नागरी वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांना दिला.खा. गोडसे म्हणाले की, देशभरातील छोटी विमानतळे मोठ्या शहरांना जोडली जावीत, यासाठी केंद्र सरकारने आॅक्टोबर २0१६ मधे उडान योजनेची घोषणा केली. एअर डेक्कन कंपनीला नाशिक-पुणे, नाशिक- मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर या हवाई मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यास मान्यता दिली आणि ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे आदेशही दिले. नाशिकची निवड झाल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली विमानसेवा मार्गी लागणार असा आनंद आम्हा सर्वांना झाला.त्यानंतर आॅगस्टमध्ये मुंबईत टाइम स्लॉटसंदर्भात बैठका सुरू झाल्या. हवाई वाहतूक मंत्रालयाने जीव्हीके या खासगी कंपनीला टाइम स्लॉट विचारण्याऐवजी आदेश द्यायला हवा होता. तसे न केल्याने जीव्हीकेने गुजरातच्या सुरत, कांडला आणि पोरबंदर विमानतळांची निवड करून महाराष्ट्राची विमानसेवा वाºयावर सोडून दिली.साहजिकच नाशिकची विमानसेवा ३0 सप्टेंबर रोजी सुरू झाली नाही, असे सांगून, उडान सेवेत गुजरातला प्राधान्य देताना महाराष्ट्राला का वगळले? उडान सेवेचाअग्रक्रम केंद्र सरकार ठरवणार की जीव्हीके कंपनी, असा सवाल खा. गोडसे यांनी केला.विमान प्रवास हे सामान्यजनांचे स्वप्न आहे. नाशिक वा महाराष्ट्रातील सर्व छोटी शहरे त्यास अपवाद नाहीत. मोदी सरकारने १५ डिसेंबरच्या आत जीव्हीके कंपनीला सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास भाग न पाडल्यास शिवसेनेला मोदी सरकारविरुद्धच आंदोलन करावे लागेल, असा सक्त इशारा देण्यासाठीच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात आाला, असे हेमंत गोडसे म्हणाले.

टॅग्स :Gujaratगुजरात