शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिवराज सिंह यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींचा घोटाळा, कमलनाथ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:24 IST

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमध्येशिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. कर्ज घेतले नसतानाही अनेक शेतकऱ्यांची नावे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आहेत. तसेच अनेक मृत शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज घेण्यात आले आहे, याबाबतच्या अनेक तक्रारी मिळाल्या असून, या प्रकरणी तपास करून भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा कमलनाथ यांनी केली आहे.  या घोटाळ्याबाबत कमलनाथ म्हणाले की, आजसुद्धा दोन तीन शेतकरी मला भेटून गेले. त्यांच्यापैकी कुणीही कर्ज घेतलेले नव्हते. पण या शेतकऱ्यांच्या नावांचा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत समावेश होता. एवढेच नाही तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीतही त्यांचे नाव होते. हा घोटाळा एकूण दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. आम्ही याविरोधात कठोर कारवाई करू'' दरम्यान, कमलनाश यांनी भाजपाच्या गोप्रेमावरही टीका केली. ''स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्यांचे सरकार गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर होते. पण त्यांना एकाही गोशाळेची निर्मिती करता आली नाही. मात्र आम्ही गोशाळा बांधण्याचे आश्वासन दिले होते.   आता आम्ही सत्तेत आल्यावर गोशाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.'' असे कमलनाथ यांनी सांगितले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानCorruptionभ्रष्टाचार