शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:14 IST

केरळ सरकारकडून मदत जाहीर

तिरुवनंतपूरम : केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची शुशुश्रा करताना स्वत:लाही त्याची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या लिनी पुतुस्सेरी या तरुण नर्सच्या कुटुंबाला केरळ सरकारने आर्थिक मदत जाहीर केली.मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले की, लिनीच्या दोन मुलांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल व तिचा पती केरळमध्ये राहायला तयार असेल तर त्यालाही सरकारी नोकरी दिली जाईल. मुलांच्या नावे बँकेत पैसे ठेवले जातील व सज्ञान होईपर्यंत त्याचे व्याज त्यांना मिळण्याची व्यवस्था केली जाईल. या विषाणू संसर्गाने ११ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रत्येकाच्या कुटुंबास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचीही त्यांनी घोषणा केली. (वृत्तसंस्था)चार जिल्हे टाळाप्रवासी व पर्यटकांंनी कोळिकोड, मल्लापूरम, वायनाड आणि कन्नूर या जिल्ह्याांत प्रवास करणे काही दिवस टाळावे, अशी सूचना केरळ सरकारने केली. कर्नाटकचे आठ व तमिळनाडूचे तीन या अकरा जिल्ह्यांमध्ये खबरदारीचे विशेष उपाय योजले जात आहेत.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूKeralaकेरळ