शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या अफवेमुळे दोन विमानांचा दिल्लीत खोळंबा

By admin | Updated: March 18, 2016 01:59 IST

स्थानिक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर गुरुवारी उड्डाणाच्या तयारीत असलेली नेपाळ आणि भुवनेश्वरला जाणारी

नवी दिल्ली : स्थानिक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर गुरुवारी उड्डाणाच्या तयारीत असलेली नेपाळ आणि भुवनेश्वरला जाणारी दोन विमाने थांबविण्यात आली होती. अखेर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.सकाळी १० वाजता विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला फोन येताच सुरक्षा संस्थांनी रॉयल नेपाळ एअरलाईन्स (दिल्ली-काठमांडू) आणि एअर इंडियाच्या ( दिल्ली- भुवनेश्वर) विमानातील प्रवाशांना बाहेर काढून तपासणी केली. बॉम्ब धोका आढावा समितीने (बीटीएसी) दोन्ही विमानातील प्रवाशांच्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी केली. सुरक्षा संस्थांनी फोन नेमका कोणत्या क्रमांकावरून आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. एअर इंडियाच्या विमानाने चार खासदार प्रवास करीत होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान गेल्या वर्षी विविध विमानतळांवर अफवांचे ४४ कॉल आल्याची नोंद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)