शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

काश्मिरात अडीच लाखांवर पूरग्रस्तांना वाचविले

By admin | Updated: September 16, 2014 02:08 IST

महापुराची भीषण आपत्ती ओढवलेल्या जम्मू-काश्मिरातील 2़26 लाख पूरग्रस्तांना वाचविण्यात आले आह़े

जम्मू : महापुराची भीषण आपत्ती ओढवलेल्या जम्मू-काश्मिरातील 2़26 लाख पूरग्रस्तांना वाचविण्यात आले आह़े तथापि, 14 दिवसांनंतरही अद्यापही हजारो लोक पुरात अडकलेले आहेत़ त्यांच्या बचाव व मदतीचे काम सुरू आह़े 
सशस्त्र दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने आतार्पयत पूरग्रस्त भागातून 2,26,क्क्क् लोकांची सहीसलामत सुटका केली आह़े एकटय़ा लष्कराने 1़4क् लाख लोकांना वाचविले आह़े आता सशस्त्र दलाने जम्मूत ‘मिशन राहत’ तर काश्मीर भागात ‘मिशन सहायता’आरंभले आह़े 3क् हजारांवर लष्करी जवान मदत व बचावकार्यात गुंतले आह़े कित्येक लाख लिटर पिण्याचे पाणी आणि 1क्54 टन अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आह़े अनेक भागांत पुराचे पाणी साचले आहेत़ ते बाहेर काढण्याचे कामही सुरू आह़े
दरम्यान, जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची आवक ठप्प पडली आह़े त्यामुळे या भागात या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला 
आह़े
3क्क् किमी लांबीचा हा महामार्ग जम्मू-काश्मीरची जीवनरेषा मानला जातो़ या महामार्गाद्वारे खो:यात आवश्यक मालाचा पुरवठा केला जातो़ पुरामुळे गेल्या 12 दिवसांपासून तो बंद आह़े यामुळे ताज्या भाज्या, गॅस सिलिंडर, अन्नधान्याचा तुटवडा भासत आह़े गत 11 दिवसांपासून पुरामुळे ठप्प पडलेली काश्मीर खो:यातील रेल्वेसेवा आज सोमवारी अंशत: सुरू झाली़ श्रीनगर आणि बारामुल्लादरम्यान चार रेल्वेगाडय़ा धावल्या़ उर्वरित भागांतील रेल्वेसेवाही लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत़(वृत्तसंस्था)
 
एकटय़ा श्रीनगरवर नाही तर अन्य जिल्ह्यांवरही लक्ष द्या -सर्वोच्च न्यायालय
4नवी दिल्ली : केवळ श्रीनगरमध्येच नाही तर राज्याच्या अन्य भागांतही पूरस्थिती अतिशय गंभीर आह़े त्यामुळे बचाव आणि मदतकार्य केवळ श्रीनगरमध्ये केंद्रित न करता अन्य जिल्ह्यांवरही लक्ष द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर सरकारला दिले आहेत़ त्याच वेळी जम्मू-काश्मिरातील पुराच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्राने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आह़े
 
4मुख्य न्यायाधीश न्या़ आऱ एम़ लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी राज्यात पुरेशा प्रमाणात मदत आणि बचाव सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करणा:या अनेक याचिकांवर संयुक्त सुनावणी केली़ मदतीचा सर्व ओघ व लक्ष श्रीनगरवर केंद्रित झाले आह़े मात्र कुलगाम, अनंतनाग, शोपियान पुलवामा, बारामुल्ला व बडगाम या जिल्ह्यांकडे तेवढी सक्रियतेने मदत पोहोचल्याचे चित्र नाही़ श्रीनगरप्रमाणोच या जिल्ह्यांतील स्थितीही गंभीर आहे, असे खंडपीठाने स्पष्टपणो म्हटल़े