शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'टुकडे-टुकडे गँग'च सरकार चालवतेय : शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:03 IST

एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. 

नवी दिल्ली - माहितीच्या आधिकारात मागवलेल्या माहितीत गृहमंत्रालयाने देशात टुकडे-टुकडे गँग संदर्भात काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. यावर हल्ला करताना शशी थरूर यांनी देशात टुकडे-टुकडे गँग अस्तित्वात असल्याचे सांगत सध्या तेच सरकार चालवत असल्याची टीका मोदी सरकारवर केली.

एका आरटीआय कार्यकर्त्यांने दावा केला होता की, गृहमंत्रालयानेच देशातील टुकडे-टुकडे गँग विषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. माध्यमांत आलेली बातमी टॅग करत थरूर म्हणाले की, देशात टुकडे-टुकडे गँगचे अस्तित्व आहे. तिच गँग सरकार चालवत असून देशाची विभागणी करत आहे.याआधी माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना टुकडे-टुकडे गँगवरून टोला लगावला होता. गृहमंत्र्यांना टुकडे-टुकडे गँगविषयी आपल्यापेक्षा जास्त माहित आहे. देशालाही ठावूक आहे कोण भारताची विभागणी करू इच्छितं. 

एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते.