शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ट्रिपल तलाकची सुनावणी घटनापीठासमोर होणार

By admin | Updated: March 31, 2017 04:33 IST

ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी घेतला. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या खंडपीठासमोर ट्रिपल तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली, तेव्हा त्यांनी हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याचे जाहीर केले. आता ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल. मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रकरणांची घटनापीठाकडे सुनावणी होईल. या वेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकण्यात येईल, असे न्या. केहर यांनी स्पष्ट केले. ट्रिपल तलाक म्हणजे पतीने तीनदा तोंडी तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणे आहे. या प्रकारात पत्नीला तलाकनंतर अतिशय वाईट जीवन जगावे लागते. त्यामुळे तोंडी ट्रिपल तलाक रद्द करावा, अशी मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हस्तक्षेप करता येतो का?वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेचे उल्लंघन करतात का तसेच वैयक्तिक कायद्यांमध्ये न्यायालयाला वा अन्य कोणाही संस्थेला हस्तक्षेप करता येतो का, यावर यानिमित्ताने घटनापीठापुढे चर्चा होणार आहे.मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणेजेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची प्रसंगी हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला याआधीच्या सुनावणीच्या वेळी सांगितले होते. तसेच मुस्लीम वैयक्तिक कायद्याबाबत निर्णय घेण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांबद्दलच प्रतिकूल मत व्यक्त केले होते.