शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

तिहेरी तलाकबंदी; याचिकेवर केंद्राचे उत्तर मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:28 IST

तिहेरी तलाक हा फौजदारी गुन्हा ठरविणाऱ्या कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : तिहेरी तलाक हा फौजदारी गुन्हा ठरविणाऱ्या कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर सादर करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन.व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीसही जारी केली. तिहेरी तलाकबंदी कायद्याला आव्हान देणाºया काही याचिका सर्वोच्च न्यायालयात याआधीच करण्यात आल्या असून, त्यांच्यात एआयएमपीएलबीच्या याचिकेचाही समावेश करण्यात आला. तिहेरी तलाकबंदीच्या विरोधात विविध व्यक्ती, तसेच संस्थांनी केलेल्या सुमारे २० याचिकांवर अद्याप सुनावणी व्हायची आहे. एकाच विषयावर अनेक याचिका, जनहित याचिका दाखल करण्यात येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सिरत उन-नबी अकॅडमीनेही अशीच याचिका दाखल केली असून, त्याबाबत त्यांच्या वकिलाला न्यायालयाने सांगितले की, एकाच विषयावर शंभर याचिका दाखल झाल्या, तर त्यांची पुढील शंभर वर्षे आम्ही सुनावणी घेत बसायची का? एकाच विषयावरील अनेक याचिका आम्ही ऐकणार नाही.