शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

एक कोटी तरुणांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:57 IST

भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.कुशल भारत अभियानाचा प्रारंभ १५ जुलै २0१५ रोजी झाला. स्किल इंडिया मिशनच्या दुसºया वर्षपूर्तीच्या निमित्ताने वार्तालापात ते म्हणाले की, कौशल्य विकासाच्या स्किल इंडिया मिशनचा विषय निघताच लोक पहिला प्रश्न विचारतात की, गेल्या दोन वर्षांत किती लोकांना या मंत्रालयाने रोजगार मिळवून दिले? याबाबत ते म्हणाले, रोजगार मिळवून देणे हे स्किल इंडिया मंत्रालयाचे काम नाही. रोजगारांसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तरुणांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हे मिशन आहे. दोन वर्षांत देशातल्या एक कोटी तरुणांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे.कारखान्यांना योजनेशी संलग्न करून घेणारकौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव के. पी. कृष्णन म्हणाले की, देशात २0२२पर्यंत २४ क्षेत्रांना उत्तम कौशल्य व गुणवत्ता मिळवलेल्या किमान १0 कोटी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे आव्हान मोठे आहे.प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील कौशल्यात एक कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. स्किल इंडिया मिशनचा प्रारंभ होऊ न दोन वर्षे झाली आहेत. देशातील कारखान्यांना प्रशिक्षण योजनेशी संलग्न करून काही अल्पकालीन अभ्यासक्रम चालवण्याचाही इरादा आहे.