शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

एक कोटी तरुणांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:57 IST

भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.कुशल भारत अभियानाचा प्रारंभ १५ जुलै २0१५ रोजी झाला. स्किल इंडिया मिशनच्या दुसºया वर्षपूर्तीच्या निमित्ताने वार्तालापात ते म्हणाले की, कौशल्य विकासाच्या स्किल इंडिया मिशनचा विषय निघताच लोक पहिला प्रश्न विचारतात की, गेल्या दोन वर्षांत किती लोकांना या मंत्रालयाने रोजगार मिळवून दिले? याबाबत ते म्हणाले, रोजगार मिळवून देणे हे स्किल इंडिया मंत्रालयाचे काम नाही. रोजगारांसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तरुणांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हे मिशन आहे. दोन वर्षांत देशातल्या एक कोटी तरुणांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे.कारखान्यांना योजनेशी संलग्न करून घेणारकौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव के. पी. कृष्णन म्हणाले की, देशात २0२२पर्यंत २४ क्षेत्रांना उत्तम कौशल्य व गुणवत्ता मिळवलेल्या किमान १0 कोटी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे आव्हान मोठे आहे.प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील कौशल्यात एक कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. स्किल इंडिया मिशनचा प्रारंभ होऊ न दोन वर्षे झाली आहेत. देशातील कारखान्यांना प्रशिक्षण योजनेशी संलग्न करून काही अल्पकालीन अभ्यासक्रम चालवण्याचाही इरादा आहे.