शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एक कोटी तरुणांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:57 IST

भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.कुशल भारत अभियानाचा प्रारंभ १५ जुलै २0१५ रोजी झाला. स्किल इंडिया मिशनच्या दुसºया वर्षपूर्तीच्या निमित्ताने वार्तालापात ते म्हणाले की, कौशल्य विकासाच्या स्किल इंडिया मिशनचा विषय निघताच लोक पहिला प्रश्न विचारतात की, गेल्या दोन वर्षांत किती लोकांना या मंत्रालयाने रोजगार मिळवून दिले? याबाबत ते म्हणाले, रोजगार मिळवून देणे हे स्किल इंडिया मंत्रालयाचे काम नाही. रोजगारांसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तरुणांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हे मिशन आहे. दोन वर्षांत देशातल्या एक कोटी तरुणांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे.कारखान्यांना योजनेशी संलग्न करून घेणारकौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव के. पी. कृष्णन म्हणाले की, देशात २0२२पर्यंत २४ क्षेत्रांना उत्तम कौशल्य व गुणवत्ता मिळवलेल्या किमान १0 कोटी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे आव्हान मोठे आहे.प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील कौशल्यात एक कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. स्किल इंडिया मिशनचा प्रारंभ होऊ न दोन वर्षे झाली आहेत. देशातील कारखान्यांना प्रशिक्षण योजनेशी संलग्न करून काही अल्पकालीन अभ्यासक्रम चालवण्याचाही इरादा आहे.