शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आता सरकारी रेशन मिळवण्यासाठी करावे लागणार 'हे' काम; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 14:49 IST

रेशन वाटपामध्ये सध्या डिजिटलायझेशन झाले आहे. थंब मशिनवर तुमचे व्हेरिफिकेशन झाल्यनंतर रेशन मिळते. यात सरकारने वेळोवेळी बदल केले आहेत.

रेशन वाटपामध्ये सध्या डिजिटलायझेशन झाले आहे. थंब मशिनवर तुमचे व्हेरिफिकेशन झाल्यनंतर रेशन मिळते. यात सरकारने वेळोवेळी बदल केले आहेत. आता पुन्हा एकदा या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असाल आणि तुम्ही सरकारी रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

सर्वसामान्यांना मिळणाऱ्या रेशनच्या नियमांमध्ये सरकारने काही बदल केले आहेत. आता रेशन मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे.मध्य प्रदेश सरकारने हा बदल केला आहे. म्हणजेच रेशन घेण्यासाठी तुम्हाला दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला रेशन मिळू शकणार नाही. रेशन घ्यायचे असेल तर सरकारने बदललेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक व्यक्तीला केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारकडून ५-५ किलो धान्य दिले जाते. लाभार्थ्याला आता केंद्र आणि राज्य सरकारच्या नावावर दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे. सध्या वितरण केंद्रावर एकदा अंगठा लावल्यानंतर लाभार्थ्याला रेशन मिळते. ऑक्टोबर महिन्यापासून ही व्यवस्था बदलली आहे. मात्र यामुळे लोकांना रेशन घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकणार आहे. दोनवेळा अंगठा लावावा लागणार असल्यामुळे रेशन वाटपात गोंधळ उडणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रेशनसाठी आता लाभार्थ्यांना दोनदा स्वतंत्रपणे अंगठा लावावा लागणार आहे. मध्य प्रदेश सरकारने केलेला हा नियम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. या तरतुदीनंतर दुकानचालकांना रेशन वितरणात पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागेल. 

हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम

टॅग्स :Governmentसरकार