शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

तीन वर्ष पूर्ण झाली, जनतेला उत्तर देणे सरकारचं काम : मोदी

By admin | Updated: May 28, 2017 11:59 IST

सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, आज स्वातंत्रवीर सावरकरांची जयंती , देशातील तरूणांना स्वातंत्र्यसैनीक आणि त्यांच्या आयुष्याबद्दल रुची आहे , ही महत्त्वाची गोष्ट आहे. देशाच्या महापुरुषांनी तुरुंगात असताना लेखनाचे मोठे कार्य केले, ज्यातून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, सुटीच्या कालावधीत तुम्ही नेहमीपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे, माझ्या प्रत्येत आवाहनाला देशवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरणासोबत संवाद म्हणजे स्वत:शी संवाद , यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि वक्षारोपणासाठी योगदान द्या असे अवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करणाऱ्या अफरोज शाहचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतूक केले.