शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

सहारनपूर दंगलीत 3 जण ठार

By admin | Updated: July 26, 2014 23:45 IST

प्रशासन चालविण्यात जनतेचे मत जाणून घेण्याच्या जमिनीशी निगडित वादातून उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे आज शनिवारी दोन समाजात भडकलेल्या दंगलीत 3 ठार तर 22 जण जखमी झाल़े

लखनौ/सहारनपूर : जमिनीशी निगडित वादातून उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे आज शनिवारी दोन समाजात भडकलेल्या दंगलीत 3 ठार तर 22 जण जखमी झाल़े जखमींमध्ये सिटी मॅजिस्ट्रेट आणि पाच पोलिसांचा समावेश आह़े तणावाची स्थिती बघता अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आह़े
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वरिष्ठ अधिका:यांना हिंसाचार  कठोरपणो हाताळण्याचे आदेश दिले आहेत़ कुतुबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवर एका समाजाने आज पहाटे बांधकाम सुरू केल़े याची माहिती मिळताच दुस:या समाजाचे लोक तिथे पोहोचले आणि वादाची ठिणगी पडली़ थोडय़ाच वेळात या वादाने हिंसाचाराचे रूप घेतल़े दोन्ही बाजूंनी दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबार होऊन यात एका व्यापा:यासह तिघांचा मृत्यू झाला़  तर 22 जण जखमी झालेत़ हिंसाचारादरम्यान एका पोलीस कर्मचा:यास गोळी लागली़ त्याची स्थिती गंभीर आह़े उग्र जमावाने अनेक दुकानांना आगी लावल्या़ काही पेट्रोल पंप तसेच बस स्थानकारवर उभ्या असलेल्या तीन बसगाडय़ांनाही पेटवून दिल़े आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दल तसेच पोलिसांवरही तुफान दगडफेक केली़ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर रबराच्या गोळ्या झाडून अश्रूधूराचे नळकांडे फोडल़े शीघ्र कृती दल तसेच लष्करालाही पाचारण करण्यात आल़े पाच पोलीस ठाण्यांतर्गत क्षेत्रत संचारबंदी लागू केली. (वृत्तसंस्था)
 
4केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत राज्यात शांतता व स्थिती नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही    दिली़ 
 
 
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ यांनी  सहारनपूरमधील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली़ हिंसाचारग्रस्त भागात तत्काळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिल़े
 
4उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील दंगलीच्या पाश्र्वभूमीवर देशात ‘विद्वेषाचे राजकारण’ बंद करा, असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आह़े तर काँग्रेसने यानिमित्ताने भाजपावर ‘पूर्वनियोजितरीत्या सांप्रदायिक ध्रुवीकरण ’ करण्याचा आरोप केला आह़े राहुल यांनी शनिवारी एक निवेदन जारी करून विद्वेषाचे राजकारण थांबले पाहिज़े सर्व जनतेला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आह़े