शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:42 IST

श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात ...

श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.सध्या सुमारे ३०० अतिरेकी पाकिस्तानातून घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी सुमारे २५० दहशतवादी नियंत्रणरेषेच्या जवळ आले असल्याने सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. हे तिन्ही दहशतवादी गुरुवारी मध्यरात्रीनंतर बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील नियंत्रणरेषेजवळील गावातून कारने जात असताना संशय आल्याने त्यांना वाहन थांबविण्यास सांगण्यात आले. त्याबरोबर वाहनात बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.त्याला त्याच पद्धतीने जवानांनी उत्तर दिले. मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले. त्यांच्या कारमधून चार एके-रायफली आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्या. हे तिघेही पाकिस्तानातून घुसूनच आले होते, असे नंतर स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे अतिरेकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीनंतर काश्मीरमधील सर्व सीमारेषा आणि नियंत्रणरेषेजवळ अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी