शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

तिन्ही मेट्रोंना ठेंगा!

By admin | Updated: March 23, 2015 02:36 IST

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि मुंबई या तिन्ही मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी यंदाच्या वर्षी एक रुपयाही न देऊन सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला ठेंगा दाखविला आहे.

रेल्वेचा गाजावाजा : केंद्राने चालू वर्षात एक रुपयाही दिला नाहीहरीश गुप्ता - नवी दिल्लीकेंद्र व राज्यातील भाजपाची सरकारे मोठा गाजावाजा करीत असली तरी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि मुंबई या तिन्ही मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी यंदाच्या वर्षी एक रुपयाही न देऊन सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला ठेंगा दाखविला आहे.गेल्या तीन वर्षांत रेल्वे मंत्रालयाने दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ९,०३० कोटी रुपये, चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी ६,७७५ कोटी रुपये आणि कोची मेट्रोसाठी ६०९ कोटी रुपये असा भरघोस निधी दिलेला असताना राज्याला अजिबात काही न दिले जाणे विशेष लक्षणीय आहे. मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला २३,१३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर मेट्रो व मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा ही कामे खरेतर रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या कामांच्या यादीत आहेत. पण मोदी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष होत आले तरी मंत्रालयाने या कामांसाठी एक पैसाही खर्च केलेला नाही. दि. ४ मार्च रोजी लोकसभेत तिन्ही रेल्वेंच्या कामातील प्रगतीविषयीच्या एका प्रश्नाला रेल्वेमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिले. त्यानुसार मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा व नागपूर मेट्रो या कामांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे; तर पुणे मेट्रोच्या योजनेचा अभ्यास सुरू आहे. फक्त गाजावाजामहाराष्ट्र सरकारने राज्याच्या वर्ष २०१५-१६च्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी १७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण रेल्वे मंत्रालयाच्या लेखी पुणे मेट्रोचे काम अजूनही अभ्यास/ मंजुरीच्याच टप्प्यात आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर आता भरघोस पैसे मिळतील, असा गाजावाजा नेतृत्वाने केला. मेट्रोचे काम राज्य आणि केंद्राच्या भागीदारीतून होणारकेंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या कामासाठी वर्र्ष २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात १२६.५८ कोटींची तरतूद केली आहे. पुणे मेट्रोचे मार्ग कुठून कसे न्यावेत यावर एकवाक्यता नसल्याने महाराष्ट्र सरकारच्या वाट्याचे १७५ कोटी रुपये मिळण्यास विलंब लागत आहे, असेही सांगितले गेले होते. पुणे मेट्रोचे काम करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रोच्या १०,८६९ कोटींच्या सुधारित खर्चाचा प्रस्ताव तयार आहे. नागपूर मेट्रोचे काम करण्यासाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. यात राज्य सरकारखेरीज इतरांची भागीदारी असेल.नागपूर मेट्रोचे घोडे पुढे दामटवून पुण्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याची टीकाही भाजपा सरकारवर झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने नागपूर मेट्रोसाठीही १९७ कोटींची तरतूद केली.