शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

तीन मजुरांची उत्तर प्रदेशात गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:41 IST

राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मजुरांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

फतेहपूर-बांदा (उत्तरप्रदेश) : राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन मजुरांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. फतेहपूर जिल्ह्यातील खागा भागात एका स्थलांतरित मजुराने फाशी घेतली. एक महिन्यापूर्वी तो दिल्लीहून परतला होता. राणा प्रताप (वय ३३) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच्या घराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी व दोन वर्षांची मुलगी मागील काही काळापासून माहेरी राहण्यास गेलेली आहे. गुरुवारी रात्री तिचा फोन आल्यानंतर दोहोंमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपल्यावर त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.बांदामधील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मजुरांनी फाशी घेऊन जीवन संपवले. मिस्त्रीचे काम करणाऱ्या बृजराघव यादव (३६) याने घराच्या कौलारूला आधार देणाºया लाकडाला गळफास घेतला. दोन महिन्यांपासून कोणतेही काम न मिळाल्यामुळे तो त्रासला होता. घरखर्चावरून त्याचे पत्नीसमवेत सतत भांडण होत होते. त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचे घरच्या लोकांचे म्हणणे आहे.तेंदुरा भागात महेश्वरी रैदास यांचा मुलगा रज्जू (२१) याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. २५ दिवसांपूर्वी तो गुजरातच्या वापी शहरातून गावी परतला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्या