शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हुगळी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, तर 40 जण बेपत्ता

By admin | Updated: April 26, 2017 15:54 IST

पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीत एक जेट्टी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 26 - पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीत एक जेट्टी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरतीच्या वेळी समुद्राला उधाण आलं असताना ही जेट्टी कोसळण्याची दुर्घटना झाली आहे. जेट्टीवर उभे असलेले जवळपास 200 प्रवासी नदीत पडले, मात्र त्यातील 40 जण अद्याप बेपत्ता आहेत. नदीत बुडालेल्या प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे. आपत्कालीन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बेपत्ता असलेल्या प्रवाशांसाठी शोधकार्य राबवलं जात आहे. जेट्टी आधीच कमकुवत झाली असल्यानं ऐन भरतीच्यावेळी ती कोसळली, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये नुकसानभरपाई, तर जखमींना 25 लाख देण्याची घोषणा केली आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही राबवण्यात आलं आहे.