शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

अरुण वाघमोडे

अरुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ हजार २५५ अपघात झाले असून, यामध्ये २ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ २ हजार ८४५ जण गंभीर तर ७४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १२४६, राज्य महामार्गावर २०८५ तर इतर रस्त्यांवर सर्वाधिक ३९२४ अपघात झाले असून, रस्ते प्रवासी आणि पादचार्‍यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत़
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानाच्या निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या अहवालात अपघातांची आकडेवारी देण्यात आली आलेली आहे़ २०१४ ते २०१६ या कालावधीत अपघातांची संख्या आणि मयतांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले दिसत नाही़ उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत असले तरी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांमध्ये मरणारांचा आलेख वाढतच आहे़
जिल्ह्यातून कल्याण विशाखापट्टणम तर संगमनेर नाशिक-पुणे हे राष्ट्रीय तर नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर हे राज्य महामार्ग जातात़ या महामार्गांवर असणार्‍या अपघातस्थळीच वारंवार अपघात होत आहेत़ गेल्या वर्षभरात नगर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर साडेपाचशेपेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत़ यामध्ये सूचना फलक नसणे, हायवेवरील दुभाजक फोडणे, गतिरोधक नसणे, सिग्नल नसणे, रस्त्यांमधील खड्डे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे हे अपघात होत आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापेक्षा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात होऊन ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हिच कारणे समोर येत आहेत़
-------------------------------
अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या
२०१४-
अपघातमयत जखमी
१८५२८०६१३७०

२०१५-
अपघातमयतजखमी
१७४३ ८४४१०९८

२०१६-
अपघातमयत जखमी
१६६०८२७१०६०
---------------------------------
तीन वर्षात मार्गनिहाय अपघात
मार्गअपघात
राष्ट्रीय १२४४
राज्य२०८५
इतर रस्ते ३९२४
--------------------------
अपूर्ण़़़़़़़़