शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

द्वेषाच्या अजेंड्यास विरोध करणाऱ्यांस ठरविले जाते नक्षली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:36 IST

सरकारची ‘कळसूत्री बाहुली’ म्हणून काम करणारी एनआयए विरोधाचे प्रतीक मिटवू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या ‘द्वेषमूलक अजेंड्या’स जो कोणी विरोध करील, त्यास ‘शहरी नक्षलवादी’ ठरविण्यात येत असल्याची कठोर टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली.केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा निर्णय घाईघाईने जाहीर केल्यानंतर दुस-याच दिवशी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सरकारची ‘कळसूत्री बाहुली’ म्हणून काम करणारी एनआयए विरोधाचे प्रतीक मिटवू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘जो कोणी द्वेषमूलक अजेंड्यास विरोध करील, तो शहरी नक्षलवादी ठरतो. कोरेगाव भीमा हे प्रतिकाराचे प्रतीक असून सरकारची एनआयए कठपुतळी ते मिटवू शकणार नाही’ २०१८ मध्ये घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक बैठक घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी काही तासांतच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार संतप्त झाले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी