शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

गरीब कुटुंबात जन्मणारेही स्वप्न पाहू शकतात - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये यासाठी प्रयत्न केले, असे सांंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, आजचा भारत हा पूर्ण वेगळा आणि गरीब व मागासवर्गीयांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी हे दाखवून दिले की, यशस्वी होण्यासाठी संपन्न कुटुंबातच जन्म घेणे आवश्यक नाही. तर, भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारेही स्वप्न पाहू शकतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेऊ शकतात.‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, चरण सिंह आणि देवीलाल यासारख्या नेत्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या नेत्यांनी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषि आणि शेतकऱ्यांचे महत्व ओळखले होते, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे या काळात ‘ग्राम स्वराज अभियान’आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्ण भारतात ग्राम विकास, गरीबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्याय याबाबत कार्यक्रम होतील.