शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गरीब कुटुंबात जन्मणारेही स्वप्न पाहू शकतात - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये यासाठी प्रयत्न केले, असे सांंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, आजचा भारत हा पूर्ण वेगळा आणि गरीब व मागासवर्गीयांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी हे दाखवून दिले की, यशस्वी होण्यासाठी संपन्न कुटुंबातच जन्म घेणे आवश्यक नाही. तर, भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारेही स्वप्न पाहू शकतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेऊ शकतात.‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, चरण सिंह आणि देवीलाल यासारख्या नेत्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या नेत्यांनी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषि आणि शेतकऱ्यांचे महत्व ओळखले होते, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे या काळात ‘ग्राम स्वराज अभियान’आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्ण भारतात ग्राम विकास, गरीबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्याय याबाबत कार्यक्रम होतील.