शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

गरीब कुटुंबात जन्मणारेही स्वप्न पाहू शकतात - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये यासाठी प्रयत्न केले, असे सांंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, आजचा भारत हा पूर्ण वेगळा आणि गरीब व मागासवर्गीयांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी हे दाखवून दिले की, यशस्वी होण्यासाठी संपन्न कुटुंबातच जन्म घेणे आवश्यक नाही. तर, भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारेही स्वप्न पाहू शकतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेऊ शकतात.‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, चरण सिंह आणि देवीलाल यासारख्या नेत्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या नेत्यांनी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषि आणि शेतकऱ्यांचे महत्व ओळखले होते, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे या काळात ‘ग्राम स्वराज अभियान’आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्ण भारतात ग्राम विकास, गरीबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्याय याबाबत कार्यक्रम होतील.