शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 23:20 IST

विरोधी पक्षांची आघाडी लवकरच गती घेईल आणि २०२४च्या लोकसभा निवडणूकीत विजय नोंदवेल, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. 

नवी दिल्ली: उद्या होणारं म्हणजे १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे भाषण हे त्यांचे शेवटचं भाषण असेल, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विरोधी पक्षांची आघाडी लवकरच गती घेईल आणि २०२४च्या लोकसभा निवडणूकीत विजय नोंदवेल, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. 

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी यांनी इस्रायलच्या हेरगिरी सॉफ्टवेअर पेगाससचा संदर्भ देत म्हणाल्या, 'आपण खरोखर मुक्त आहोत का? राजकीयदृष्ट्या नाही. पेगाससने आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. याशिवाय ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला. काही वेळापूर्वी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मला फोन केला आणि केंद्रीय यंत्रणा त्यांना कशा प्रकारे त्रास देत आहेत, याबाबत मला माहिती दिली. 

राफेल विमान खरेदी आणि संशयित सौद्यांमधील उच्च-मूल्याच्या नोटांचे नोटाबंदीचा संदर्भ देऊन केंद्रातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही ममता बॅनर्जींनी केला. बंगालमध्ये, भ्रष्टाचाराच्या काही घटना घडल्या आहेत ज्यांच्या विरोधात आम्ही तात्काळ पावले उचलली आहेत. तथापि, केंद्र सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मग ते राफेल जेट डील असो किंवा २००० रुपयांच्या नोटांची नोटाबंदी असो," असं ममता बॅनर्जी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी