शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीचा तिसरा टप्पा

By admin | Updated: April 20, 2015 13:14 IST

अहमनदगर : राज्यातील पोलीस भरतीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसर्‍या टप्प्यातील भरती प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यानंतर होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस दलातील नव्या भरतीमुळे व्यवस्थेवरील ताण हलका होण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

अहमनदगर : राज्यातील पोलीस भरतीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसर्‍या टप्प्यातील भरती प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यानंतर होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस दलातील नव्या भरतीमुळे व्यवस्थेवरील ताण हलका होण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, सरकारने ६० हजार जवानांच्या भरतीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यासाठी एकूण ५ टप्प्यांत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीतील दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. त्यातून २० हजार पोलीस जवानांची भरती झालेली आहे. आता तिसर्‍या टप्प्यातील भरतीसाठी तयारी केली जात आहे. मात्र ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये किंवा त्यानंतरच होईल. या टप्प्यात साधारण १० ते १२ हजार तरुणांसाठी पोलीस दलातील सेवेची संधी मिळणार आहे. नियमांच्या काटेकोर पालनासह या प्रक्रिया राबविल्या जातील. ताज्या दमाचे जवान पोलीस दलात आल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचा फायदा होईल. यामुळे पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.