शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

विचारकुंभ

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

जीवनात सुख-दु:ख येतच असतात

जीवनात सुख-दु:ख येतच असतात
नाशिक : मानसाच्या जीवनात सुख-दु:ख येतच असतात, ती एक विश्वकर्त्याची व्यवस्था आहे. त्याला परमात्म्याची माया समजून जीवन जगल्यास दु:खाची तीव्रता कमी वाटेल आणि सुखाचा आनंद घेताना आपल्याला परमेश्वराची जाणीव राहील, असे विचार मथुरा येथील अतुलकृष्ण भरद्वाज यांनी मांडले. रामदास सेवा संस्थानच्या वैदेही भवनात महामंडलेश्वर महंत रामशरण महाराज यांच्या खालसात कथाण्यास प्रवचन प्रसंगी भरद्वाज महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले. परमेश्वरावर विश्वास टाकून जीवनातील संकटांना सामोरे जावे. भक्ती, ज्ञान व वैराग्य या तीन गोष्टीचे महत्त्व आहे. परंतु आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो हे आपल्या लक्षात यायला हवे. सूर्य आणि चंद्र यांनादेखील ग्रहण लागते. भक्ती केली, तर भगवंताचे दर्शन होते. ज्ञानाने समाधान मिळते आणि वैराग्य प्राप्तीने जीवनातील खरे सुख मिळते, असेही महाराज म्हणाले.