शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ना स्वत: काम करतील, ना इतरांना करू देतील! माेदी यांची विराेधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:19 IST

अमृत भारत योजनेचा थाटात शुभारंभ, महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात विरोधकांचा एक गट अजूनही जुन्याच मानसिकतेचा आहे. ना स्वत: काम करतील आणि   ना इतरांना करू देतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधानांनी रविवारी अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. याअंतर्गत देशभरातील १,३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश असून, ही स्थानके २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.

विराेधकांवर नकारात्मक राजकारणाची टीका करताना पंतप्रधान म्हणाले, विरोधी पक्ष स्वत: काम करत नाही आणि आम्हाला काम करू देत नाहीत. जेव्हा आम्ही संसदेची नवीन इमारत बांधली, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी विरोध केला, अशी टीका मोदी यांनी केली. 

तुम्ही दिलेला कर वाया जात नाहीएकेकाळी २ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागत हाेता. आता ७ लाख रुपयांचे उत्पन्नही करमुक्त आहे. करदाते वाढले आहेत. लाेकांचा सरकार आणि देशाच्या विकासावर विश्वास असल्याचेच यातून दिसते.     - नरेंद्र माेदी, पंतप्रधान 

मतांचा विचार नाहीएका वर्षात ऑस्ट्रेलियाच्या एकूण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त रेल्वेमार्ग टाकण्यात आल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. आम्ही एका मिशनप्रमाणे सकारात्मक राजकारणाच्या मार्गावर आहाेत. काेणत्या राज्यात काेणाचे सरकार, काेणाची व्हाेटबॅंक अशा गाेष्टींचा विचार न करता आम्ही विकासाला सर्वाेच्च प्राधान्य देत आहाेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वे