शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

आसामचे हे दोन फोटो: एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांची मजा; दुसरीकडे उपाशीपोटी जनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 15:54 IST

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आसामच्या पूरस्थितीचा हवाला देत शिवसेना आमदारांना तात्काळ आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. आता इतरही लोक टीका करू लागले आहेत.

आसामची राजधानी गुवाहाटी सध्या जोरदार चर्चेत आली आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेली असताना दुसरीकडे आसामचे हजारो लोक पूरामुळे बेघर झालेले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार येथील पंचतारांकीत हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये शाही मेजवाणी झोडत आहेत. तर दुसरीकडे पूरग्रस्त लोकांना खायला अन्न नाही अशी अवस्था झाली आहे. 

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आसामच्या पूरस्थितीचा हवाला देत शिवसेना आमदारांना तात्काळ आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना आमदार राहत असलेल्या हॉटेलचा खर्चच करोडोंमध्ये आहे. अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा काही पैसा पूरग्रस्तांना देण्याची मागणी अनेकजण करू लागले आहेत. 

या हॉटेलमध्ये १९६ खोल्या आहेत. परंतू शिवसेनेचे बंडखोर आमदार हे ७० खोल्यांमध्ये राहत आहेत. अशावेळी हॉटेल अन्य खोल्यांसाठी बुकिंगही घेत नाहीय. आधीपासून ज्यांची बुकिंग होती, तेच लोक तिथे राहत आहेत. याशिवाय बँक्वेटही बंद ठेवण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये ७ दिवसांसाठी भाडे ५६ लाख रुपये एवढे आहे. तर एवढ्या आमदारांना दिवसाला जवळपास आठ लाख रुपयांचे जेवण आणि अन्य सेवा लागत आहेत. 

शिवसेना आमदारांसाठी हे हॉटेल सात दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. यावर जवळपास १.१२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAssam Floodआसाम पूरShiv Senaशिवसेना