शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:18 IST

महंत रामचंद्रदास परमहंस हे १९४९पासून १९९२ मध्ये बाबरी विध्वंस हाेईपर्यंत मुख्य भूमिकेत राहिले.

श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

महंत रामचंद्रदास परमहंसमहंत रामचंद्रदास परमहंस हे १९४९पासून १९९२ मध्ये बाबरी विध्वंस हाेईपर्यंत मुख्य भूमिकेत राहिले. अखेरच्या क्षणापर्यंत ते श्रीराम मंदिर निर्माणासाठी संघर्ष करीत हाेते. 

अशाेक सिंघलविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशाेक सिंघल यांनी श्रीराम मंदिर आंदोलनात मध्यवर्ती भूमिका पार पाडली. त्यांच्याच नेतृत्वात आंदाेलनाला धार आली. 

देवराहा बाबाआंदाेलनात देवराहा बाबा हे आघाडीवर हाेते. त्यांच्याच आदेशानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणाचे कुलूप उघडल्याचे बाेलले जाते.

महंत अवैद्यनाथआंदाेलनात श्रीरामजन्मभूमी यज्ञ समितीचे पहिले अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचीही माेठी भूमिका राहिली आहे. मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमी न्यासाचे ते अध्यक्षही हाेते. 

महत्त्वाची भूमिका पार पाडलेले राजकीय नेते

लालकृष्ण अडवाणीश्रीराम मंदिर निर्माणाला राजकारणाचा प्रमुख केंद्रीय मुद्दा बनविण्यात लालकृष्ण अडवाणी यांची महत्त्वपूर्ण भूमिका हाेती. रथयात्रा काढून आंदाेलनाला राजकीय मुद्दा बनविले. 

कल्याणसिंहबाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी कल्याणसिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हाेते. वास्तू पाडल्यानंतर कल्याणसिंह यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. 

मुरली मनाेहर जाेशीमुरली मनाेहर जाेशी यांनीही या आंदाेलनात प्रमुख भूमिका पार पाडली. अडवाणी यांच्याप्रमाणेच त्यांनाही वास्तू पाडण्याच्या प्रकरणात आराेपी बनविण्यात आले. 

उमा भारतीआंदाेलनात उमा भारती या विविध जनसभांमध्ये विहिंप आणि भाजपच्या प्रमुख वक्त्यांमध्ये समाविष्ट हाेत्या. १९९० आणि १९९२ च्या आंदाेलनात त्यांची सक्रिय भूमिका हाेती. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या