शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस

By admin | Updated: October 5, 2016 12:26 IST

नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही तीन वेळा शत्रू प्रदेशात सर्जिकल स्ट्राईक्स केल्या पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कधीही त्याचा गवगवा केला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी तीनवेळा सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. 
 
१ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ या तारखांना आपल्या सैन्य दलाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सांगितले. नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्र सरकारच्या परवानगीमुळे सैन्याला ही कारवाई करता आली. सहाजिकच मोदी सरकारला याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला आहे. या राजकारणाला आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे.