शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अर्बन बँकांच्या नावातून ‘बँक’ हा शब्द वगळण्याचा प्रस्ताव नाही; कृषि सचिवांनी केला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 04:35 IST

गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे प्रवर्तकांमध्ये घबराट

नवी दिल्ली : देशातील अर्बन बँकांच्या नावातून बँक शब्द वगळण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही. त्यामुळे अर्बन बँकांच्या प्रवर्तकांनी घाबरून जाऊ नये असा खुलासा कृषी उपसचिव विवेक अग्रवाल यांनी केला आहे.

अर्बन बँकांमध्ये आर्थिक घोटाळे वाढत आहेत त्यामुळे अर्बन बँकांच्या नावामधून बँक शब्द वगळावा अशी सूचना करणारे पत्र मुंबईतील स्टेट बँकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाºयाने ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँकेला पाठवले होते. ही बाब कर्णोपकर्णी पसरुन प्रसार माध्यमांमधून बातम्याही आल्या होत्या, त्यामुळे अर्बन बँकांच्या प्रवर्तकांमध्ये घबराट पसरली होती.

नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी परवाक विदर्भ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स असोशिएशनचे एक शिष्टमंडळ दिल्लीत काल केंद्रीय निबंधकांनी भेटले तेव्हा अग्रवाल यांनी हा खुलासा केला. शिष्टमंडळात विदर्भ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स असोशिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले व गांधीबाग सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र दुरुगकर सहभागी होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती कैलासचंद्र अग्रवाल यांनी दिल्ली.

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSocial Mediaसोशल मीडिया