शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दिल्लीतही दूधकोंडीवर तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 05:49 IST

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती. परंतु ते तोडगा काढू शकले नाहीत.या मंत्र्यांमध्ये सरकारसाठी नवे संकटनिवारक म्हणून प्रसिद्ध होत असलेले रेल्वे व कोळसा मंत्री व हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. त्याचवेळी गुवाहाटीत कार्यक्रमाला गेलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्कात आले. परंतु, तिन्ही मंत्री महाराष्ट्रातील या राजकीय संकटाचे मूळ कारण दुधाचे भाव वाढवून देण्याच्या मागणीवर कोणताही उपाय शोधू शकले नाहीत.या प्रश्नावर बुधवारी पुन्हा दिल्लीत बैठक होईल व तीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होतील. जागतिक पातळीवर दुधाचे भाव स्थिर असल्यामुळे बुधवारच्या बैठकीत कदाचित या प्रश्नावर कोणताही उपाय हाती लागणार नाही. म्हणून सरकार हा प्रश्न कसा सोडवेल, याचे अंदाज व्यक्त होत आहेत.