शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिल्लीतही दूधकोंडीवर तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 05:49 IST

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती. परंतु ते तोडगा काढू शकले नाहीत.या मंत्र्यांमध्ये सरकारसाठी नवे संकटनिवारक म्हणून प्रसिद्ध होत असलेले रेल्वे व कोळसा मंत्री व हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. त्याचवेळी गुवाहाटीत कार्यक्रमाला गेलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्कात आले. परंतु, तिन्ही मंत्री महाराष्ट्रातील या राजकीय संकटाचे मूळ कारण दुधाचे भाव वाढवून देण्याच्या मागणीवर कोणताही उपाय शोधू शकले नाहीत.या प्रश्नावर बुधवारी पुन्हा दिल्लीत बैठक होईल व तीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होतील. जागतिक पातळीवर दुधाचे भाव स्थिर असल्यामुळे बुधवारच्या बैठकीत कदाचित या प्रश्नावर कोणताही उपाय हाती लागणार नाही. म्हणून सरकार हा प्रश्न कसा सोडवेल, याचे अंदाज व्यक्त होत आहेत.