शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:01 IST

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी

नवी दिल्ली : देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी,असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात नमूद केले आहे.काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाने अनेक क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी सत्य, अहिंसा, दयाभाव आणि देशभक्ती या मूलतत्त्वांचे पालन व्हायला हवे. दयाभाव, सहजीवन आणि सर्वसमावेशक विकासाच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीवादी आणि लवचिक असलेला आपला देश ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. येथे असहिष्णुता, अंधश्रद्धा, वंशवाद, धर्मवाद, अन्यायाला कोणताही वाव नाही, तथापि असंख्य लोकांना दररोज भेदभावाचा मुकाबला करावा लागत आहे. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खºया अर्थाने स्वातंत्र्य बळकट करायला हवे, असेही त्या म्हणाल्या. ध्वजारोहणाच्या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, अहमद पटेल, भूपिंदरसिंग हुडा, कपिल सिब्बल, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी देशवासीयांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीIndependence Dayस्वातंत्र्य दिन