शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

ठोकता नाही आला षटकार!

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून तळ ठोकून असलेल्या पाच महारथींना यावेळी विजयाचा षटकार ठोकता आला नाही. भाजपचे जगदीश मुखी, साहबसिंग चौहान, काँग्रेसचे चौधरी मतीन अहमद, हारुन युसूफ आणि शोएब इक्बाल यांचे सहाव्यांदा विजयाचे स्वप्न भंगले. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची हवा असतानाही या पाच जणांना पाचव्यांदा निवडणूक जिंकता आली होती. मतीन अहमद आणि हारुन युसूफ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून तळ ठोकून असलेल्या पाच महारथींना यावेळी विजयाचा षटकार ठोकता आला नाही. भाजपचे जगदीश मुखी, साहबसिंग चौहान, काँग्रेसचे चौधरी मतीन अहमद, हारुन युसूफ आणि शोएब इक्बाल यांचे सहाव्यांदा विजयाचे स्वप्न भंगले. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची हवा असतानाही या पाच जणांना पाचव्यांदा निवडणूक जिंकता आली होती. मतीन अहमद आणि हारुन युसूफ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
------------------------
डाव्यांची अनामत जप्त
डाव्या आघाडीतील सातही पक्षांच्या सर्व १५ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्यापैकी एकाही उमेदवाराला एक हजार मतेही मिळवता आली नाहीत. बाडली मतदारसंघातील
एसयुसीआय-सी चे राकेश कुमार यांनाच केवळ ९४७ म्हणजे हजारच्या आसपास मते मिळवता आली. चार उमेदवार वगळता उर्वरित मतदारांना ५०० मतांचा आकडाही ओलांडता आला नाही. फॉरवर्ड ब्लॉकचे राकेश शर्मा यांना केवळ ५२ तर हरिशंकर शर्मा यांना ४८ मते मिळाली.