शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:03 IST

स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते.

गांधीनगर : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत खूप मोठी सुधारणा करण्याची गरज असताना सुधारणा करण्यात आल्या नाहीत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. परंतु, यात देश पिछाडीवर पडला आहे. सुरक्षा यंत्रणा व विशेष करून पोलीस दलापासून दूर राहण्यात भले आहे, या सर्वसामान्य लोकांच्या धारणेत बदल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. सुरक्षा यंत्रणेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला.

मोदी म्हणाले की, ब्रिटिश काळात अंतर्गत सुरक्षेचा उद्देश जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा होता. स्वातंत्र्यानंतर यात बदल करायला पाहिजे होता. आम्हाला या विद्यापीठाकडून खूप अपेक्षा आहेत. युवा पिढीकडून कसे काम करून घ्यावे व जन आंदोलनात नेत्यांशी कशा प्रकारे वर्तणूक असावी, याबाबतही प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. प्रशिक्षणाअभावी सुरक्षा दले चर्चेची क्षमता गमावतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात