शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:03 IST

स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते.

गांधीनगर : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत खूप मोठी सुधारणा करण्याची गरज असताना सुधारणा करण्यात आल्या नाहीत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. परंतु, यात देश पिछाडीवर पडला आहे. सुरक्षा यंत्रणा व विशेष करून पोलीस दलापासून दूर राहण्यात भले आहे, या सर्वसामान्य लोकांच्या धारणेत बदल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. सुरक्षा यंत्रणेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला.

मोदी म्हणाले की, ब्रिटिश काळात अंतर्गत सुरक्षेचा उद्देश जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा होता. स्वातंत्र्यानंतर यात बदल करायला पाहिजे होता. आम्हाला या विद्यापीठाकडून खूप अपेक्षा आहेत. युवा पिढीकडून कसे काम करून घ्यावे व जन आंदोलनात नेत्यांशी कशा प्रकारे वर्तणूक असावी, याबाबतही प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. प्रशिक्षणाअभावी सुरक्षा दले चर्चेची क्षमता गमावतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात