शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 06:06 IST

आफ्रिकेतून चित्ते भारतात आणल्यानंतरही अभयारण्याच्या २०२० ते २०३० साठीच्या व्यवस्थापन याेजनेत याचा कुठेही उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली : कुनाे अभयारण्यातील चित्ता प्रकल्पाबाबत मध्य प्रदेशच्या महालेखापालांनी केलेल्या लेखा परीक्षणात या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या अहवालात राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे नमूद करून यातील अनेक कच्च्या दुव्यांवर बोट ठेवण्यात आले आहे.

 आफ्रिकेतून चित्ते भारतात आणल्यानंतरही अभयारण्याच्या २०२० ते २०३० साठीच्या व्यवस्थापन याेजनेत याचा कुठेही उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.

४४ कोटी नेमके खर्च झाले कुठे ?

मुख्य वनरक्षक उत्तम शर्मा यांच्यानुसार, ही एक नियमित प्रक्रिया असून, अनेक टप्प्यांत ती पूर्ण केली जाते. लेखा परीक्षणात नमूद योजनेत चित्त्यांचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे २०२१-२२ ते २०२३-२४ या काळात या चित्ता प्रकल्पावर झालेला ४४.१४ कोटी खर्च व्यवस्थापनासाठी मंजूर योजनेशी ताळमेळ घालणारा नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

सिंहांचे काय झाले?

या अहवालानुसार, मुळात कुनो अभयारण्य हे आशियाई सिंहांसाठी अधिवासाचे देशातील दुसरे ठिकाण म्हणून निवडले गेले होते. परंतु, नोव्हेंबर २०२३ पर्यंत या सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.