शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Prime Minister: ...तर पुढचा पंतप्रधान मराठा बनेल; रॉच्या माजी प्रमुखांनी केलेले भाकित, सांगितला पुण्याचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:53 IST

दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आता लोकसभेच्या तयारीचे सर्व पक्षांना वेध लागले आहेत. अद्याप अवकाश असला तरी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपात मोदींनंतर योगींच्या नावाला पसंती दिली जात आहे. तर विरोधकांमध्ये तिसरी आघाडी सुरु करण्याचा विचार सुरु आहे. यातच काँग्रेसला सोबत घेताना युपीएचा नेता कोण असेल यावरही खलबते सुरु आहेत. या साऱ्या घडामोडींवर रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत (AmarjitSingh Dullat) यांनी जुना किस्सा सांगितला आहे. 

दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी पुण्यातील काही वर्षांपूर्वीच्या भाषणाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले होते की, पुढील पंतप्रधान बनला शीख तर मराठाच बनेल. तेव्हा मला पुण्याचे माजी महापौर म्हणाले की तुम्ही मस्करी करताय की खरे बोलताय. यावर मी त्यांना म्हणालेलो मी इथे मस्करी करायला थोडीच आलोय. 

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि रॉ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता, पण पवार सोहळ्याला अनुपस्थित राहिले. मात्र, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अचानक या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यापूर्वीच ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. 

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिकांनी म्हटले की, निवृत्तीनंतरही मी शेतकऱयांसाठी झटत राहणार आहे. सत्तेच्या नशेत गुंग असलेल्यांनी लक्षात ठेवा या देशातला शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSharad Pawarशरद पवार