शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

सरकारी खाक्या सोडून काम करा, अन्यथा गाशा गुंडाळा; ‘बीएसएनएल’ला दूरसंचार मंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:23 IST

बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे.

नवी दिल्ली : १.६४ लाख कोटी रुपयांचे भरघोस पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केल्यानंतर सरकारने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. ‘चलता है’ हा सरकारी खाक्या सोडा आणि उच्च दर्जाच्या व्यावसायिकतेने काम करा. ज्यांना जमणार नाही, त्यांना सक्तीने निवृत्त करून घरी पाठवले जाईल, अशी तंबी दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. ६२ हजार मजबूत कर्मचारी वर्ग असलेल्या बीएसएनलच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची एक महत्त्वाची बैठक वैष्णव यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ‘कामगिरी दाखवा अथवा नष्ट व्हा’ हे आता ‘न्यू नाॅर्मल‘ असेल. जे कर्मचारी काम करणार नाहीत, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी जावे.

एमटीएनएल’बाबत आशा सोडली

दूरसंचार क्षेत्रात एमटीएनएल आणि बीएसएनएल या २ सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. दोन्ही कंपन्या डबघाईला आल्या आहेत. एमटीएनएलबाबत तर आशाच सरकारने साेडली आहे. वैष्णव यांनी म्हटले की, ‘एमटीएनएलला कोणतेही भवितव्य नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार काही करू शकत नाही. एमटीएनएलचे पुढे काय करायचे, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.’

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल