शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:55 IST

West Bengal Government: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामधून शेकडो घुसखोरांची पडताळणी करून त्यांना बांगलादेशात माघारी धाडण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे. हे सर्व जण पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यापैकी ४ जण हे मुर्शिदाबाद येथील तर एक जण पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर होत असलेल्या कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे.

पश्चिम बंगाल मायग्रेट वेल्फेयर बोर्डाचे प्रमुख समीरुल इस्लाम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशान्वये राज्य सरकार आणि पोलिसांनी केंद्र सरकार आणि बीएसएफला या संदर्भातील माहिती दिली. त्यानंतर मेहबूब शेख आणि शमीम खान यांना सोमवारी भारतात आणण्यात आले. तर इतरांना रविवारी भारतात आणण्यात आले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील आणखीही काही नागरिकांना बांगलादेशी समजून बांगलादेशमध्ये पाठवण्यात आले का, याचा शोध आम्ही घेत आहोत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. तसेच भाजपा बंगाली भाषक नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशwest bengalपश्चिम बंगाल