शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:14 IST

दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार महंत परमहंस रामचंद्र दास आणि हाशिम अंसारी यांच्यातील मैत्री म्हणजे एक काेडेच आहे. जमिनीच्या वादात दाेघेही १९४९ पासून न्यायालयात एकमेकांसमाेर उभे राहिले आहेत. मात्र, बाहेर त्यांच्या आदर्श मैत्रीची चर्चा कायम हाेती.

परमहंस आणि हाशिम हे एकाच रिक्षातून किंवा टांग्यातून न्यायालयात पाेहाेचायचे. दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे. जवळपास ६ दशकांपर्यंत त्यांची अशीच मैत्री राहिली. मात्र, २००३ मध्ये परमहंस यांचे निधन झाले व ही मैत्री कायमची तुटली. अंसारी यांचा २०१६ मध्ये वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला. मैत्रीची ही परंपरा त्यांचा मुलगा इकबाल याने कायम ठेवली.

‘श्रीरामांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे’ 

अन्सारी यांचे पुत्र इक्बाल हेदेखील खटल्यातील पक्षकार हाेते. प्राणप्रतिष्ठा साेहळ्यापूर्वी त्यांनी सर्व रामभक्तांचे स्वागत केले. अध्याेध्या ही धर्म नगरी आहे. सर्वांनी यावे. प्रभू श्रीरामांचे दर्शन करावे व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे. आपसात शत्रुता नकाे, हीच शिकवण सर्व धर्म देतात, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या