शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Telangana: तेलंगाणा सरकारचा मोठा निर्णय, युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:14 IST

केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले.

हैदराबाद: रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. दरम्यान, परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना तेलंगाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

युक्रेनमधून परतलेल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तेलंगाणा सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगाणा सरकारचे मंत्री केटी रामाराव (KTR) यांनी ही घोषणा केली आहे. KTR हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचे पुत्र आणि सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) चे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.

केटीआर याआधीही युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सक्रियपणे बोलत आहेत. विशेष विमानाची व्यवस्था करुन युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारला विनंती केली होती. यामध्ये तेलंगणा सरकार विशेष विमानांवरील खर्च उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने खास 'ऑपरेशन गंगा' चालवून सर्व 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले आहे.

दरम्यान, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील 50% जागांवर सरकारी वैद्यकीय-शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने फी आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे विद्यार्थी युक्रेनमधून इंटर्नशिप अपूर्ण ठेवून परतले आहेत, ते काही निकष पूर्ण केल्यानंतर भारतात पूर्ण करू शकतील, असेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया