शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुरक्षा मान्यतेशिवाय ‘तेजस’ पटरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:44 IST

‘भविष्यातील रेल्वे प्रवास’अशी बिरुदावली मिरवत मुंबई - गोवा मार्गावर सुरू करण्यात आलेली आलिशान तेजस एक्सप्रेसला रेल्वे सुरक्षा कमिशनरकडून सुरक्षा मान्यता घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मडगाव (पणजी) : ‘भविष्यातील रेल्वे प्रवास’अशी बिरुदावली मिरवत मुंबई - गोवा मार्गावर सुरू करण्यात आलेली आलिशान तेजस एक्सप्रेसला रेल्वे सुरक्षा कमिशनरकडून सुरक्षा मान्यता घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.कमिशनर आॅफ रेल्वे सेफ्टी ( सीआरएस) ही स्वायत्त संस्था असून, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अख्यातरित ही संस्था येते. या संस्थेने अलिकडेच रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून सुरक्षतेबाबत कुठलेही प्रमाणपत्र न घेता तेजस एक्सप्रेस का सुरू करण्यात आली, असा प्रश्न विचारला होता. तेजस रेल्वेत अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये न वापरता ही रेल्वे सध्या सुरू असल्याचे उत्तर रेल्वेकडून देण्यात आले आहे. नवीन वैशिष्ट्यासह गाडी धावत असेल तर त्याला सुरक्षा प्रमाणपत्राची गरज असल्याचेही नमूद केले आहे. सुरक्षिततेच्या प्रमाणपत्राविना रेल्वे सुरू करणे म्हणजे रेल्वे मंडळ योजना परिपत्रक ६ चे उल्लंघन असल्याची माहिती सीआरएसने दिली. याविषयी अद्याप आपल्या कार्यालयाला अधिकृत माहिती आलेली नाही, असे कोकण रेल्वेचे स्थानिक जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे म्हणाले.