शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आता ताजमहल नाही...! भारत बघायला येणाऱ्यांची पहिली पसंती कशाला? अनूप जलोटांनी सांगितलं; तुम्हालाही आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:47 IST

"मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?"

पूर्वी भारत बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची पहिली पसंती ताजमहल होती. मात्र आता भारत भ्रमणासाठी येणारे लोक अयोध्येला येऊ इच्छित आहेत. दुसऱ्या स्थानावर काशी विश्वनाथ आणि तिसऱ्या स्थानावर ताजमहल आहे. हेच व्हायला हवे होते आणि हेच झाले, असे प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनी म्हटले आहे. अनूप जलोटा आज प्रभू रामचंद्रांची नगरी असलेल्या अयोध्येत आले होते. त्यांनी येथे रामललांचे दर्शन घेतले. 

जलोटा म्हणाले, माझ्यासोबत जगातील वेगवेगळ्या देशांतील 45 लोक आले आहेत. हे लोक रामललांचे दर्शन करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून फोन करत होते. राम ललांचे दर्शन घेण्यासाठी हे सर्वच जण उत्सूक आहेत. यात प्रामुख्याने दक्षीण आफ्रिका, इंग्लंड, थायलंड सह अनेक देशाचे लोक आहेत.

यावेळी, अयोध्या आणि देशाच्या विकासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राम-लक्ष्मणाची जोडी म्हणत, त्यांनी केलेल्या कामांचेही जलोटा यांनी कौतुक केले. ते म्हणाले, देशातील अर्धे लोक मोफत राशनचा लाभ घेत आहेत. चांगल्या व्यवस्था आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत मोदी सरकार नक्कीच 400 च्याही पुढे जाईल.

मुस्लीमही भाजपला मतदान करतील -यावेळी जलोटा यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा देशात चांगला विकास होईल, चांगल्या सुविधा निर्माण होतील, तेव्हा आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम बघायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही असे आहेत, जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लीम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय?" 

टॅग्स :Anup Jalotaअनुप जलोटाAyodhyaअयोध्याTaj Mahalताजमहाल