शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नावे जाहीर न करण्याच्या भूमिकेवर स्वामींची टीका

By admin | Updated: November 9, 2014 02:32 IST

केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

कोलकाता : केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले, भारताने दुस:या देशांसोबत ‘डबल टॅक्ट अव्हॉयडन्स अॅग्रिमेंट’ (डीटीएए) केला आहे आणि हा करार विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्यांची नावे जाहीर करण्यापासून रोखत आहे, असे केंद्र सरकार सांगते; परंतु केंद्र सरकारने दिलेले हे कारण काही वैध नाही.
तथापि, डीटीएएमध्ये गोपनीयतेचे एक उपकलम आहे, जे सरकारला नावे जाहीर करण्यापासून रोखते; परंतु ही बाधा दूर केली जाऊ शकते, असे नमूद करून स्वामी पुढे म्हणाले, प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती बनण्याआधी जेव्हा वित्तमंत्री होते तेव्हा त्यांनी जर्मनी सरकारला लाईचेस्टिनमध्ये खाते असलेल्या लोकांची नावे डीटीएए अंतर्गत    जाहीर करण्याबाबत लिहिले               होते. (वृत्तसंस्था)