शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘मोबाइलला आधारच्या सक्तीमुळे सुरक्षेला धोका’ - सुब्रमण्यम स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:58 IST

मोबाइल फोनला आधारचा क्रमांक जोडण्याच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी म्हटले.

नवी दिल्ली : मोबाइल फोनला आधारचा क्रमांक जोडण्याच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी म्हटले. स्वामी म्हणाले, देशाच्या सुरक्षेबद्दल मला वाटत असलेली काळजी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवली आहे.‘आधार क्रमांकाच्या सक्तीमुळे देशाच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण झाला आहे याचा तपशील मी मोदींना लवकरच लिहून कळवणार आहे. मला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय ही सक्ती रद्द करील, असे स्वामी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. मोबाइल फोनला आधार क्रमांक जोडण्याच्या सक्तीला आव्हान देणाºया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतर दुसºया दिवशी स्वामी यांनी हे टष्ट्वीट केले. सरकारच्या वेगवेगळ्या सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी आमच्या घटनापीठासमोर सुरू होईल, असेही न्यायालयानेम्हटले आहे. स्वामी यांनी यापूर्वीही आधार हा अनाहुत असल्याचे व विदेशी गुप्तचर यंत्रणांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबद्दल सांगितले होते. आधार व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सरकारने अमेरिकन कंपनीला दिले असल्यामुळे माहितीच्या सुरक्षेचा (डाटा सिक्युरिटी) प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा या डाटाचा त्यांच्या हितसंबंंधांसाठी गैरवापर करण्याची शक्यता आहे, असे स्वामी म्हणाले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने नुकतेच खासगीपणाचा हक्क हा मूलभूत असल्याचा निर्णय दिला होता. अनेक याचिकाकर्त्यांनी आमच्या खासगीपणाचे उल्लंघन होत असल्याचे सांगून आधारच्या वैधतेला आव्हान दिले आहे.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी